Skip to main content

NEWS UPDATE

One Nation One Gor Banjara Samaj

डॉ_मोहन_भाऊ_चव्हाण जेवणाचे डबे त्यामध्ये चार पोळ्या व एक सुखी भाजी असे सकाळ आणि संध्याकाळ #400_डब्बे रोज दिनांक #27_मार्च_2020 पासून ते #15_एप्रिल_2020


राष्ट्रीय बंजारा परिषद तर्फे प्रदेशाध्यक्ष  @डॉ_मोहन_भाऊ_चव्हाण 

यांनी नांदेड शहरातील निराधारांना जेवणाचे डबे त्यामध्ये चार पोळ्या व एक सुखी भाजी असे सकाळ आणि संध्याकाळ #400_डब्बे रोज दिनांक #27_मार्च_2020 पासून ते #15_एप्रिल_2020 पर्यंत वाटप  करणार आहेत रेल्वे स्टेशन परिसर ,बाहेर गावातील लोक नांदेडमध्ये अडकलेले तसेच बेघर यांना दिवसभर जेवणाचे डबे वाटण्याचा उपक्रम हाती घेतला आहे यावेळी राष्ट्रीय बंजारा परिषद चे पदाधिकारी सोबत होते 

@GorBanjara Youth Right Fighters @Jaisevalal @COVID19 @Maharashtra






Comments

Popular posts from this blog

Happy Onam to my Followers

Happy Onam to everyone celebrating. May your lives be filled with peace, happiness and joy 🙏🙏 . . . #happyonam2020 #gorbanjarayouthrightfighters #yrrathod #India #keralaonam #festival

संत सेवालाल महाराज जयंती 15 फेब्रुवारी 2021 जयंती शुभेच्छा

  संत सेवालाल महाराज जयंती 15 फेब्रुवारी 2021 जयंती शुभेच्छा . .  @गोरबंजारायूथराईटफाइटर @santsevalalmaharajjayanti15feb2021 @santsevalaljayanti @gorbanjarayouthrightfighters  @yrrathod

दानशूर बंजारा - किसनराव राठोड

ठाणे : पुढारी वृत्तसेवा  असं म्हणतात की, शून्यातून साम्राज्य निर्माण करणारे व्यक्ती शून्यापासून सुरू झालेला आपला प्रवास कधीही विसरत नाहीत. आपल्या यशाची उंची व्यक्त करणाऱ्या संख्येची किंमत एक एक वाढत जाणाऱ्या शून्यामुळेच अबाधित आहे याची त्यांना पुरेपूर जाण असते. सहाजिकच अशी शून्यातून विश्व निर्माण करणारी माणसे माणुसकी आणि नैतिकतेशी आयुष्यभर जोडलेली असतात. शून्यातून स्वबळावर उद्योजकतेचं आपलं एक स्वतंत्र साम्राज्य उभे करणारे आणि मानवतावाद हे आपलं सामाजिक उत्तरदायित्व आहे अशी वैचारिकता समाजात रूढ करणारे असेच एक असाधारण व्यक्तिमत्व म्हणजे *गोर धर्म प्रचारक तथा राष्ट्रीय बंजारा परिषदेचे  अध्यक्ष किसनराव राठोड ...!*      कोरोनाच्या बिकट प्रसंगात राष्ट्रीय बंजारा परिषद या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून किसनराव राठोड यांनी देशव्यापी मदतकार्य राबवून सामाजिक बांधिलकी हाच मानवतेचा खरा आधार आहे हे अधोरेखित केले आहे. किसनराव राठोड यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय बंजारा परिषदेने आता पर्यंत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, राजस्थान आदी राज्यातील सुमारे *एक लाखाहून** अधिक गरजू व गोरगरीब लो...